मुंबई | राज्यात पावसाचा जोर वाढला, ठिकठिकाणी पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत
1,672 views · Published 18 August 2018 · 0:48 · Indexed 20 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने जोरदार पुनरागमन गेलंय. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात 2 ते 3 दिवसांपासून पावसाचा जोर बघायला मिळतोय. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे नद्या-नाले दुथडी भरुन वाहतायेत. उत्तर महाराष्ट्रापाठोपाठ विदर्भातील वाशिम, यवतमाळ, अमरावती, गोंदिया या जिल्ह्यांना पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापुरातही पावसाने हजेरी लावली आहे.
More from this channel
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल
-
1:57
नवी दिल्ली : सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देणं हा राज्यपालांचा अधिकार : सुप्रीम कोर्ट
-
0:24
Gaon Tithe Majha : Sangli : Sugar factory worker strike : 17:05:2018
-
0:28
712 : हवमानाचा अंदाज : येत्या दोन दिवसात राज्यात पावसाचा अंदाज
-
2:03
घे भरारी : टिप्स : लिंबूपाणी पिण्याचे फायदे