नवी दिल्ली | गांधी कुटुंब कमिशनशिवाय जगू शकत नाही, राहुल गांधींच्या आरोपाला भाजपकडून प्रतिउत्तर
1,029 views · Published 25 September 2018 · 2:45 · Indexed 20 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
राफेल करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींवर दिवसेंदिवस टीका करण्याचं सत्र सुरुच आहे... भ्रष्टाचाराविरोधात लढाय़ला आलेल्यानंच अनिल अंबानींना 30 हजार कोटी रुपये दिले.. राफेल, विजय माल्ल्या, ललित मोदी, नोटबंदी आणि जीएसटी अशा सर्व कामांमध्ये मोदींनी चोरी केलीय... आणि त्या सर्व चोऱ्या आम्ही एक-एक करुन जनतेला दाखवू की मोदी हे चौकीदार नाहीत, तर चोर आहेत, अशा भाषेत राहुल गांधींनी मोदींवर घणाघात केलाय... काल अमेठीतल्या काँग्रेसच्या एका कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते... तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्या आरोपाला भाजपकडून प्रतिउत्तर मिळालं आहे. बोफोर्स प्रकरणाचा दाखला देत गांधी कुटुंब हे कमिशनशिवाय जगूच शकत नाही. असा आरोप भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केलाय.
More from this channel
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल
-
1:57
नवी दिल्ली : सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देणं हा राज्यपालांचा अधिकार : सुप्रीम कोर्ट
-
0:24
Gaon Tithe Majha : Sangli : Sugar factory worker strike : 17:05:2018
-
0:28
712 : हवमानाचा अंदाज : येत्या दोन दिवसात राज्यात पावसाचा अंदाज
-
2:03
घे भरारी : टिप्स : लिंबूपाणी पिण्याचे फायदे