कल्याण | गांधी जयंतीनिमित्त 550 एसआरपीएफ जवानांची स्वच्छता मोहिम

1,288 views · Published 2 October 2018 · 1:14 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गांधी जयंतीनिमित्त अंबरनाथ तालुक्यातील नाऱ्हेण गावात राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी स्वच्छता अभियान राबवलं. या अभियानात राज्य राखीव दलाचे सुमारे ५५० जवान सहभागी झाले होते. यावेळी ग्रामस्थ, स्त्रिया, लहान मुलं यांचाही सहभाग पाहायला मिळाला.. गावातले रस्ते, शाळेचा परिसर, निवासी भागांत स्वच्छता करून गाव स्वच्छ केलं. तसंच ग्रामस्थ आणि जवानांनी स्वच्छतेची शपथही यावेळी घेतली.

More from this channel